Maharashtra News 1
Register
Breaking : bolt
शेतकरी संघाचा खत कारखाना सुरू होणार, अध्यक्षांची अधिकारी-कर्मचाऱ्यांसोबत चर्चाहायकोर्टाच्या स्थगितीनंतरही कोल्हापुरात संच मान्यतेची प्रक्रिया ! शैक्षणिक संघटनांचे पदाधिकारी भेटणार शिक्षणाधिकाऱ्यांना !!मिस चायवाली ! रोटरी सेंट्रलकडून शिवानीच्या स्वप्नांना पाठबळ !!पणदूरकर दाम्पत्याच्या दातृत्वाची, पुनर्पर्चिती  ! भारतीय संरक्षण निधीसाठी पाच लाखाची देणगी !!अंबाबाई मंदिर विकास आराखड्याला निधी मिळाल्याबद्दल भाजपचा आनंदोत्सव, मंदिरात पेढे वाटप लेखकाच्या आयुष्याची अनसुनी कहाणी रुपेरी पडद्यावर ! पायवाटाची सावली २३ मे रोजी प्रदर्शित !!मंदिर विकास आराखडयामुळे जि्ल्हयाच्या विकासाला गती, भाविकांना सोयी सुविधाविवेकानंद कॉलेज हे गुणवत्तेचे मानदंड - प्राचार्य अभयकुमार साळुंखे सुप्रीमच्या आदेशाचे पदाधिकाऱ्यांकडून स्वागत, निवडणुकीमुळे कार्यकर्त्यांना संधी मिळणारअंबाबाई मंदिर विकास आराखडा १४४५ कोटीचा, जोतिबा विकास आरखडयासाठी २५९ कोटीचा

जाहिरात

 

गोखले कॉलेजचा बारावीत विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के

schedule06 May 25 person by visibility 122 categoryशैक्षणिक

महाराष्ट्र न्यूज वन प्रतिनिधी, कोल्हापूर : बारावी परीक्षेत येथील गोपाल कृष्ण गोखले कॉलेजचा विज्ञान शाखेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. वाणिज्य शाखेचा निकाल ९१.१७ टक्के, कला शाखेचा निकाल ६०.१२ टक्के, तर एचएसव्हीसीचा निकाल ९८.१८ टक्के लागला आहे.विज्ञान शाखेत कॉलेजचा विद्यार्थी अर्चित मुरली रोहिडाने ९५.५० टक्के, युगंधरा सुजित मोहितेने ८९ टक्के, मीत हरेश भाटेजा या विद्यार्थ्याने ८८.८३ टक्के गुण मिळवले. वाणिज्य शाखेतील विद्यार्थी स्वप्नील भगवान पाथरेने ६६.६७ टक्के, सोहम राहुल जमादारने ६४ टक्के तर यश समाधान चंदनशिवेने ६०.१७ टक्के गुण मिळवले.कला शाखेतील विद्यार्थी  प्रतीक्षा हरी साळुंखेने ६३.६७ टक्के, सीमा संजय चंदनशिवेने ६१.३३ टक्के, तनिष्क धनाजी दुर्गुळे या विद्यार्थिनीने ६० टक्के गुण मिळवले. एचएसव्हीसी परीक्षेत प्रिती भगवानदास जयस्वला ७२.६७ टक्के, मृणाली राजेश सुतार ६८ टक्के, संजीवनी कल्लाप्पा मनूरकर ६५.८३ टक्के गुण मिळवले.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by Maharashtra News 1.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes